राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पर्यटन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, असी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलीय. यावेळी त्यांनी...
ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अण्णा हजारेंवर (Anna Hazare) टीका केलीय. राज्यातील भ्रष्टाचारावरून त्यांनी अण्णा हजारेंना घेरलंय. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, पण राळेगणमध्ये कूसही बदलली नाही. हे दुर्देवाने सांगायला लागतंय,...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली ‘शिवभोजन थाळी योजना’, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेला आनंदाचा शिधासारखी योजना बंद करण्यात येणार असल्याची चर्चा...
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ने (Mumbai-Pune Express Way) जात असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. या महामार्गावर रोजचे येणे-जाणे असेल तर मग ही बातमी वाचाच. मुंबई-पुणे...
सोयाबीन खरेदीचा (Soybeans Deadline) सावळा गोंधळ अजून संपलेला नाही. सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना सरकारने केवळ झुलवत ठेवले आहे. या शेतकर्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचे राज्य पणन...
राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे. आताही पुण्यात या आजाराने आणखी...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (Delhi Election Results) अखेर आम आदमी पार्टीला सत्तेतून बेदखल केले. 48 जागा जिंकून बहुमत मिळवले. तब्बल 27 वर्षानंतर भारतीय जनता...
हिवाळ्याचा महिना सुरू असतानाही राज्यातील बहुतांश भागामध्ये (Maharashtra Weather) तापमानाचा पारा हा 30 अंशांच्यावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारपासून (ता. 10 फेब्रुवारी) राज्यातील तापमान...
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. (HSC Exam) या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यातील ३ हजार...
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) दर महिन्याला हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडला आहे....
मागील काही दिवसांपासून उद्योजकांचे मुंबईतील हेलपाटे वाढे आहेत. त्यांना वेळेत परवानगी द्या, अशी तंबी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) अधिकाऱ्यांना दिल्याचं...
राज ठाकरेंना (Raj Thackeray) वैचारिक अधिष्ठान नसल्याने त्यांना कोणीही इतकं सीरियस घेत नाही. त्यांची राजकारणातील प्रासंगिकता संपुष्टात आलीये, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा...
विधानसभा निवडणुकीतील मतदानात घोळ झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष ठाकरेंनी केला होता. महायुतीच्या विजयावर त्यांच्याच लोकांचा विश्वास बसला नव्हता अशी टीकाही त्यांनी केली होती, त्यानतंर...
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील”, असं वक्तव्य मुंडे...