महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा महायुती (Mahayuti) सरकार स्थापन करणार आहे. मात्र भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena)...
महायुतीला राज्यात विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महिला मतदारांनी विधानसभा निवडणुकीतमोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं...
vराज्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकीचा धुराळा संपलेला आहे. पण आता सर्वांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेचे वेध लागलेले...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत राज्यात विधानसभा निवडणुकीत झाली होती. महायुतीला या लढतीत एकमत मिळाले तर महाविकासआघाडीचा...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन होणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री...
राज्यात आज 288 मतदारसंघासाठी आज विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महायुतीला महाराष्ट्रात मताधिक्य मिळताना दिसत...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून महायुती (Mahayuti) सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. भाजप हा राज्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून एकनाथ...
विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. परंतु, राज्यात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या बहुतांश एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसारमहायुतीची सत्ता...
24 तासापेक्षा कमी कालावधी बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता उरला आहे. बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. मागच्या 30 वर्षातील सर्वाधिक मतदान यंदाच्या...
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता फक्त एक (Maharashtra Elections 2024) दिवस राहिला आहे. उद्या सकाळपासूनच निकाल हाती येण्यास सुरुवात होईल. दुपारपर्यंत निवडणुकीचं सर्व चित्र स्पष्ट...
विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले होते. त्यात एक दोन संस्थांनी सोडलं तर, सर्वांनी...
महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा फायदा होतो. आताही...