कॅमलिन हा एक असा ब्रँड आहे, जो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शाळेपासून कॉलेजपर्यंत, कार्यालयापासून कलाकारांच्या स्टुडिओपर्यंत, कॅमलिन सर्वत्र आहे. एक मराठी माणसाने स्वप्न पाहिलं, आणि त्या स्वप्नाला रंग भरत एक जागतिक ब्रँड निर्माण केला. कॅमलिन, ज्याने...
भारताचा भाषिक वारसा परत मिळवण्याची वेळ आली आहे आणि राष्ट्राची ओळख त्याच्या स्वतःच्या भाषेवरून होते. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)असं एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. तसेच जगाचे नेतृत्व मूळ भाषांमध्ये अभिमानाने करण्याची वेळ आता आली आहे....
१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली, परंतु त्याआधी भारताने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणला आणि हे भारताच्या मेड इन...
युद्धबंदी करारानंतर, आज भारत आणि पाकिस्तानच्या (India-Pakistan War) डीजीएमओंमध्ये बैठक होणार आहे. भारताचे डीजीएमओ राजीव घई आणि पाकिस्तानचे मेजर जनरल काशिफ चौधरी दुपारी १२...
भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग (India-Pakistan War) मागील महिन्यातील 22 एप्रिलपासून जगाला दिसून येत होते. त्याचं कारण म्हणजे पहलगाम हल्ला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या नौदलाने एअर स्ट्राईक...
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे. (India-Pakistan War) पण त्यांची गुर्मी मात्र कमी झालेली नाही. ज्यामुळे त्यांनी गुरुवारी (ता. 8 मे) भारतावर ड्रोन...
भारताने पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरण्याची रणनिती आखली आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरुन भारतावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा हवाई...