अनेक महत्त्वाच्या निर्णयांसह वादळी चर्चांनी महाराष्ट्र पावसाळी हे अधिवेशन गाजले. शुक्रवार, १८ जुलैला महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session 2025) संपले. दि. ३० जूनपासून सुरू झालेले अनेक महत्त्वाचे निर्णय आणि काही वादळी चर्चांमुळे हे अधिवेशन चर्चेत...
सात-आठ महिने विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होऊन झाले आहेत. या निवडणूक निकालांवर त्यानंतर चर्चा सुरु असते. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय (India Pakistan War) झाला. युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तणावादरम्यान पाकिस्तानकडून (Pakistan) मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी (India Pakistan War) कराराची अचानक घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) आता काश्मीर प्रश्नावर तोडगा...
पाकिस्तानने (India Pakistan War) भारताच्या जम्मू काश्मीरसह अन्य (Ceasefire Violation) भागात युद्धविराम जाहीर झाल्यानंतर ड्रोन हल्ले केले. काही तासांतच युद्धबंदी तोडण्याचे काम पाकिस्तानने केले....
भारताच्या हल्ल्यामुळे निराश झालेला पाकिस्तान सतत अनेक हिंदू मंदिरांना (India Pakistan War) लक्ष्य करत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील मंदिरांवर आणि पंजाबमधील गुरुद्वारांवर गोळीबार झाल्याच्या...
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी (Army Rules) परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे ....
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या हवाई धुमश्चक्री सुरू (India Pakistan War) आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांशी फोनवर चर्चा केली...
भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती (Indian Army) अजूनही कायम आहे. ८ आणि ९ मे च्या रात्री पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरसह अनेक राज्यांवर ड्रोन आणि...
भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan War) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती वरिष्ठ...
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, (India Pakistan War) भारत सरकारने एक मोठे सुरक्षा पाऊल उचलले आहे आणि उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२...
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूपच वाढला आहे. (India Pakistan War) तुर्की आणि इतर देशांच्या शस्त्रांवर अवलंबून राहून पाकिस्तान भारताला लक्ष्य करत आहे. तथापि, भारताने...
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता युद्धाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. (India Pakistan War) पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतातील 26 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण...
जरी दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला आयएमएफकडून भिक्षा मिळाली असेल. (India Pakistan War) पण जगाच्या या 'टेररिस्तान'ला कर्ज देणे किती धोकादायक आहे याचे चित्र भारताने...