गेल्या पाच वर्षांपासून कैलाश मानसरोवर (Kailash Mansarovar) यात्रा बंद होती. पण यावर्षी ही धार्मिक यात्रा ३० जून २०२५ पासून पुन्हा सुरू होत आहे, जी ऑगस्टपर्यंत सुरू राहील. ही यात्रा दरवर्षी पिथोरागड जिल्ह्यातील लिपुलेख खिंडीतून होत आहे....
पश्चिम आशियातील वाढत्या सैन्य संघर्षामुळे भारताची चिंता वाढली आहे. या क्षेत्रावर आपला भारत एलपीजी पुरवठ्यासाठी (LPG Cylinder) मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन घरगुती एलपीजी सिलेंडरपैकी दोन पश्चिम आशियातून येतात. आता इराणने होर्मुझची...