प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अभिनेता संजय दत्तने वेळेवर पोलिसांना माहिती दिली असती, तर तब्बल 267 निरपराधांचे जीव...
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये मराठी बोलल्यामुळे झालेली मारहाण, तर दुसरीकडे शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं, या घटनांनी या...
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन झालं असून भक्तांमध्ये आपल्याला जल्लोष पाहायला मिळत आहे. तसच गणपती बाप्पाच्या आगमना सोबतच गणपती बाप्पाच्या नैवेद्याची...
Ganesh Chaturthi : गणरायाच्या आगमनाची प्रत्येकाला वर्षभर आतुरता असते. गणेशोत्सव हा भारतातील सर्वात लोकप्रिय असा एक सण आहे. तसंच गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून...