“जनादेश जसा दणदणीत आहे, तसाच तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून चालण्याचा जो मार्ग दिला आहे. त्या मार्गाने चालण्याचा...
राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...
राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद दिसून येत आहे. सध्या महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाला आहे....
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज विधानसभा...
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून राज्यातील विविध मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सज्ज आहेत. तर विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही कंबर...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde) असताना त्यांच्या नेतृत्वातील सरकारने एक निर्णय घेतला होता. परंतु, या निर्णयाचे विश्लेषण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार करणार म्हटल्यानंतर शिंदेंचा...
अडीच वर्षांची कारकिर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकासाचे पर्व आहे. अडीच वर्ष दिवस रात्रं काम करुन सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले....
केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी भाजपला (BJP) महायुतीतील घटक पक्षांची गरज लागू शकते, त्यामुळे शिंदेसेना (Eknath Shinde) महायुतीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ...
नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समोर आलंय. नाशिकचं पालकमंत्रिपद हे भाजपकडेच (BJP) राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या...
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. ईमेलच्या माध्यमातून ही...
'प्रश्न असा आहे की सरकार काय करतं.जनतेच्या भावनेतून हे सरकार आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis),अजित पवार (Ajit Pawar),एकनाथ शिंदे(Eknath shinde) सांगतात. डोंबिवली...
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया...