एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...
विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावनाव्यक्त केलीय. एक संतप्त...
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठं विधान केले आहे. राऊतांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एखदा मुख्यमंत्री...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असतानाअचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांची...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणत असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आज मनसे आणि...
मराठी भाषा आणि हिंदीसक्ती असा राज्यात वाद गेल्या काही काळापासून रंगला आहे. तसेच मनसेही मराठीबाबत पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशामध्ये आता...
पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर यामध्ये या महापालिका निवडणुका जास्त महत्त्वाच्या आहेत. मुंबई...
आमची गाडी छान चालली आहे, आम्ही तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवत असल्याची मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलीयं. मुंबई-नागपूर दरम्यानच्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब...
पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे जवळपास प्रकाशन झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी...
गेल्या काही महिन्यांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीकाँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे...
काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. यामध्ये त्यांनी अनेक मोठमोठे दावे केले...
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत आज सकाळपासून धो धो पाऊस सुरु असून पावसाने 69 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे....
नरकातील स्वर्ग या पुस्तकात संजय राऊतांनी (Sanjay Raut) अनेक गौप्यस्फोट केलेत. या पुस्तकाचं आज उद्या (दि. १७ मे) मुंबईत प्रकाशन होणार आहे. या पुस्तकाचं...
काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृतांमध्ये या...