केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द केले, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) केंद्र सरकारचे आभार मानले. ही मागणी केंद्र...
केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 20 टक्के निर्यात शुल्क हटवलं आहे. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाशिकमध्ये बोलले....
नुकतीच एक मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis)केली आहे. स्वतंत्र विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय राज्यात आगामी काळात सुरू करण्यात येईल. मागील...
राज्यात महायुती सरकार आता स्थिरस्थावर झाले आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांसाठी (Devendra Fadnavis)...
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राज्यातील विविध प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता मुख्यमंत्री...
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल मोठी घोषणा केली. गोहत्येचा गुन्हा वारंवार केला जात...
सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधक संतोष देशमुख हत्या प्रकरण, लाडकी बहिण योजना आणि राज्यात सुरु असणाऱ्या इतर मुद्यांवर सरकारवर दबाव टाकण्याचा...
राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरे आणि पवारांबद्दल एकच वाक्य बोलत तिखट फोडणी दिली आहे. त्यामुळे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (MPSC ) स्पर्धा परिक्षांबाबत मोठी घोषणा केली आहे. (एमपीएससी) या वर्षीपासून युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहे अशी...
‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केलं आहे. सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला...
नागपूर शहरात सोमवारी रात्री मोठा (Nagpur Violence) राडा झाला. दोन्ही गटात दंगल उसळून जोरदार दगडफेक झाली. संतप्त जमावाने परिसरातील दुचाकी चारचाकी वाहनांना आगाी लावल्या....
राज्यात गेल्याकाही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील विविध भागात सोमवार 17 मार्च रोजी आंदोलने...