आजच्या धावपळीच्या जीवनात, वाढते वय, तणाव, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांमुळे अनेकांच्या केसांचा नैसर्गिक रंग लवकरच हरवतो. अकाली पांढरे झालेले केस ही आता सामान्य समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून बहुतांश लोक बाजारातील हेअर डाय किंवा रासायनिक...
आपल्या प्रत्येकाला आपलं घर सुंदर, स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण हवं असतं. यासाठी आपण घरात अनेक सजावटीच्या आणि उपयुक्त वस्तू आणतो. वास्तुशास्त्रानुसार, घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्याने सकारात्मकता वाढते आणि घरात शांती, समृद्धी राहते. आजकाल स्वयंपाकघरातही...
महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) (Maharashtra Government Schools) लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे...
शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी 'महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे वेड्यांचा आणि अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे. मी सुद्धा पत्रकार आहे. लोक मला काही गोष्टी...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी महत्वाची माहिती...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (Devendra Fadnavis) सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये शिक्षण विभागाचाही समावेश होता. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी...
नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकीय कॅन्व्हासवर चमकवण्याचे काम डॉ. भाऊसाहेब हिरे यांनी केले. पारतंत्र्याच्या काळापासून सत्तेची सूत्रे हिरे घराण्याकडे राहिली. पण सहा दशकांनंतर आजच्या दिवसांमध्ये...
शंकर जाधव, डोंबिवली
रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आयआरबी (IRB) कंपनीचा दहिसर टोलनाका (Dahisar Toll Naka) बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसेचे आमदार प्रमोद (राजू)...