राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या जवळ येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी (Jayant Patil) दिलाय. त्यांच्या जागी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची शक्यतो निवड होणार आहे,...
‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2025 मध्ये प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर, युनेस्कोने ऐतिहासिक...
शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश असतोच त्याच पद्धतीने आता शिक्षकांनाही गणवेश लागू होऊ शकतो का याची चर्चा सुरू झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचं (Dada...
महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) (Maharashtra Government Schools) लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे...
शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी 'महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे वेड्यांचा आणि अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे. मी सुद्धा पत्रकार आहे. लोक मला काही गोष्टी...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी महत्वाची माहिती...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (Devendra Fadnavis) सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये शिक्षण विभागाचाही समावेश होता. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी...
नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकीय कॅन्व्हासवर चमकवण्याचे काम डॉ. भाऊसाहेब हिरे यांनी केले. पारतंत्र्याच्या काळापासून सत्तेची सूत्रे हिरे घराण्याकडे राहिली. पण सहा दशकांनंतर आजच्या दिवसांमध्ये...
शंकर जाधव, डोंबिवली
रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आयआरबी (IRB) कंपनीचा दहिसर टोलनाका (Dahisar Toll Naka) बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसेचे आमदार प्रमोद (राजू)...