मीठ आपल्या जेवणाची चव वाढवणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला इतकं लहान, पण अत्यावश्यक असलेल्या या पदार्थाविना कोणताही जेवण पूर्ण होऊ शकत नाही. कित्येक लोकांसाठी मीठ हा अनिवार्य घटक असतो; ताटात थोडे कमी असलं तरी...
सकाळी आणि संध्याकाळी घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडून देवाजवळ दिवा लावणे, धूप किंवा अगरबत्तीचा वापर करणे हे एक सामान्य परंपरेचे भाग आहे. पण तुम्हाला माहित आहे का की हेच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते? होय, अगरबत्ती...
महायुतीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे आता सर्वांचं लक्ष हे लागलं आहे. सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होत आला. (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाचा...
महायुतीचे (Mahayuti) नवे सरकार महाराष्ट्रात 5 डिसेंबरला सत्तेवर आले आहे. निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर आता मंत्रिमंडल विस्ताराचे वेध महायुतीच्या नेत्यांना लागले आहे....
राज्यात आज महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. पण...