राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला (Dahi Handi 2025) मिळत आहे. मुंबईत आज शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) एकीकडे पावसाने जोर धरलेला असताना दुसरीकडे गोविंदा पथकांमध्ये उत्साह ओसंडून पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात मुंबई, ठाणे या भागांमध्ये...
नाशिक जिल्ह्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी (ता. 15 ऑगस्ट) दौरा केला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष मिळून...
भोजनाच्या वेळी, महत्त्वाच्या बैठकीत किंवा कुणाशी बोलताना अचानक लागलेली उचकी अनेकदा मनस्ताप देणारी ठरते. काही वेळा ती क्षणभरात थांबते, तर कधी ती इतकी सतत...
पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव, पण याच ऋतूमध्ये विविध प्रकारचे संसर्ग, पाचनाच्या तक्रारी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या काळात आपल्या आहाराकडे...
आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी वेळ काढणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. विशेषतः खास प्रसंगी आकर्षक दिसण्यासाठी आपण चेहऱ्याच्या सौंदर्यावर जास्त लक्ष...
आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारा ताणतणाव अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे, त्यापैकी लठ्ठपणा ही एक प्रमुख समस्या आहे. लठ्ठपणामुळे केवळ शारीरिक स्वरूपावरच परिणाम होत नाही,...