महाराष्ट्रात सध्या भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक ओळखीवर मोठा राजकीय वाद उसळलेला आहे. या वादाची ठिणगी लागली प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या प्रस्तावावरून. मराठी मातृभाषेच्या जागी हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांना विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक...
मिरा भाईंदर शहर पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाच्या वावटळीत अडकलेलं दिसत आहे. एका अमराठी व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून कानशिलात लगावल्याच्या घटनेनंतर वातावरण चांगलंच पेटले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अमराठी व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शहर बंदची हाक दिली...