महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) धर्तीवर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये पोस्टल मतांच्या आधारावर पहिले कल समोर आले...
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. आज...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. मंगळवारी (24 सप्टेंबर) रात्रीपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने बुधवारी दिवसभर...
मालवण
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj Statue) पुतळा कोसळल्याच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गेले होते. यावेळी नारायण...
सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Malvan Rajkot) कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले. या मुद्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरले आहे. शिवसेना उद्धव...
पैठण
महाराष्ट्रात गद्दारी झाल्यानंतर खोके घेतलेल्यांपैकी कुणी वाईनची दुकानं टाकली, कुणी 72 व्या मजल्यावर घरं घेतली, कुणी डिफेंडर गाडी घेतली. पण इथल्या एकाही तरुणासाठी नवीन...
छत्रपती संभाजीनगर
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपा आणि ठाकरे...
मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही (Raj Thackeray)...
मुंबई
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा...
काल अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र, या विरोधकांनी या अर्थसंकल्पावरून सरकारवर सडकून...
मुंबई
रेसकोर्स (Racecourse) आणि कोस्टल रोडमध्ये (Coastal Raod) नव्याने निर्माण झालेल्या 300 एकर जागेत कोणतेही व्यावसायिक बांधकाम न करता मुंबईकरांसाठी मोकळ्या जागेची निर्मिती आणि सुशोभीकरण...
मुंबई
वरळीत राजकीय चिखल झाला आहे. पण राजकारणात कितीही चिखल झाला तरी वरळीच कमळ फुलू देणार नाही, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार...