मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार...
मुंबई
लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Elections) करता राज्यातील मतदानाचे टप्पे पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Elections) निकालाची प्रतीक्षा 4 जून पर्यंत करावी लागणार आहे. आता राज्य निवडणूक आयोगाकडून (Election...
दहा ते पंधरा पर्षापूर्वी 3 हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याचं काँक्रेटीकरण करायला कुणी थांबवल होतं. हेच रस्त्यांच दुरुस्तीपेक्षा काँक्रेटीकरण झालं असत तर आज...
मुंबई
आम्ही राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र हे सुत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे 4 जूनच्या निकालाची फारशी वाट न...
मुंबई
सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने तयार केलेला अहवाल सर्वंकष आणि सर्वसमावेशक असून त्याआधारे तयार होणारे नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला अग्रेसर बनविणारे ठरेल असा...
आज रविवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाला दोन जबर दणके बसले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षातील सर्व...
मुंबई
महाराष्ट्रात भारतीय जनता (BJP) पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा (Law and Order) बोजवारा उडाला आहे. 2014 पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे...
मुंबई
राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ अशी परिस्थिती आहे.त्यामुळे आता सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...
राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनलेला पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident Case) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad...
मुंबई
राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...