उन्हाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून बचाव (Summer Heat) करण्यासाठी थंड पदार्थ खाणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळते तसेच...
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी जळगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्याच आले होते. शनिवारी (ता. 22...
राज्य सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा (Manikrao Kokate) अडचणीत सापडले आहेत. नाशिक जिल्हा बँकेतील अनियमितते प्रकरणी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदार...
देशभरात साखरेचं उत्पादन घटलं (Sugar Production) आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. महाराष्ट्रात साखर उत्पादनाची काय स्थिती आहे याची माहिती आता समोर आली आहे....
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ( Sushant Singh Rajput death) याच्या मृत्यूप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई न्यायालयात एक क्लोजर रिपोर्ट सादर (Bollywood) केला...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने (Central Government) कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले आहेत. केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. सरकारने आज ही माहिती...
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Ajit Pawar) पक्षावर नाराज असून पक्ष सोडण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या राजकीय...
राज्य सरकारने राज्यांतील शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीच्या वर्गांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेतूनच उपलब्ध...
एकीकडे संतोष देशमूख हत्या प्रकरण, नागपूर दंगलीवरून विरोधक राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करुन टीका करत आहे तर दुसरीकडे...
राज्यातील उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना गारवायुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी दर महिन्याला 300...