31.4 C
New York

Author: Varsha Bhasmare

 Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर या कंपन्या झाल्या मालामाल

'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता संघर्ष भारतीय शेअर बाजाराला आवडला नाही. ज्यामुळे देशातील आठ मोठ्या कंपन्यांना मोठे नुकसान...

Ind Pak War : युद्धाच्या काळातही पाकिस्तानी हॅकर्स करत आहेत सायबर हल्ले

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील (Ind Pak War) पहलगामला भेट देणाऱ्या पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला....

Ind Pak War : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान उद्ध्वस्त

'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Ind Pak War) सुरू असलेला लष्करी संघर्ष संपला आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये गोळीबार किंवा...

Sanjay Raut : भारताची बेअब्रू झाली, युद्धबंदीच्या निर्णयावरून राऊत संतापले

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी (ता. 10 मे) सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला. पण या निर्णयाच्या अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने पुन्हा...

Donald Trump : युद्धबंदी घोषणेच्या काही तासांतच…डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत आणि पाकिस्तानला काश्मीरचा प्रस्ताव

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी (India Pakistan War) कराराची अचानक घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) आता काश्मीर प्रश्नावर तोडगा...

Ind Pak War : ऑपरेशन सिंदूर ते युद्धबंदी… 86 तासांत पाकिस्तान भारतासमोर कसे गुडघे टेकले?

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये दहशतवाद्यांचे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेशी...

Dr. Ashish Suresh Mangal : डॉ. आशिष सुरेश मंगल यांना थीम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट प्रदान

१० मे, २०२५ व्यवसाय, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत, डॉ. आशिष सुरेश मंगल (Dr. Ashish Suresh Mangal) यांना युरोपस्थित थीम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कडून...

Pakistan Broke Ceasefire : पाकिस्तानने युद्धबंदी तोडल्यानंतर काय-काय घडले?

भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan Broke Ceasefire) युद्धबंदी करारानंतर अवघ्या काही तासांतच सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. जम्मू-काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंत पाकिस्तानच्या...

Foreign exchange  : भारताने परकीय चलनाच्या बाबतीत जगातील प्रमुख देशांना मागे टाकले

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. भारताने हा निर्णय स्वतःच्या अटींवर घेतला आहे. भारताने दाखवून दिले की ते कोणासमोरही झुकणार...

Ceasefire Violation : शस्त्रसंधीचे उल्लंघन निंदनीय, भारताने पाकला दिली ही वॉर्निंग

पाकिस्तानने (India Pakistan War) भारताच्या जम्मू काश्मीरसह अन्य (Ceasefire Violation) भागात युद्धविराम जाहीर झाल्यानंतर ड्रोन हल्ले केले. काही तासांतच युद्धबंदी तोडण्याचे काम पाकिस्तानने केले....

India Pakistan War : नारळ आणि हार अर्पण करण्यावर बंदी…, सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय

भारताच्या हल्ल्यामुळे निराश झालेला पाकिस्तान सतत अनेक हिंदू मंदिरांना (India Pakistan War) लक्ष्य करत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील मंदिरांवर आणि पंजाबमधील गुरुद्वारांवर गोळीबार झाल्याच्या...

Army Rules : सैनिकांना निवृत्तीनंतर परत बोलावता येते?

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी (Army Rules) परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे ....

Recent articles

spot_img