केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. (CBSE 12th Results) यावेळी ८८.३९ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटव्यतिरिक्त, विद्यार्थी...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरूवात केली...
भारतात सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान एक गंभीर सायबर सुरक्षेचा धोका समोर आलाय. भारतीय सुरक्षा संस्थांनी असा इशारा दिला आहे की, पाकिस्तानी...
जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून संपूर्ण परिसरात सैन्य तैनात करण्यात आले आहे. यासोबतच, अनेक ठिकाणी शोध मोहीम तसेच इतर...
अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. (Weather update) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला...
पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यासारख्या नापाक कारवायांना योग्य उत्तर दिले. (Road of sindoor report) आता अलिकडेच, महाराष्ट्र सायबरने ७ प्रगत पर्सिस्टंट थ्रेट ग्रुप्स...
अपेक्षेप्रमाणे, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होताच, बीसीसीआयने आयपीएलच्या (IPL 2025) उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. आयपीएल २०२५ चे उर्वरित १३ ग्रुप...
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत (Operations Sindoor) भारतीय लष्काराच्या तिन्ही प्रमुखांनी सविस्तर माहिती देत एक-एक कारवाईच्या यशाचा पाढा वाचला आहे. यावेळी...
भारत आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेला तणाव जवळजवळ शांत झाला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर शांततेचे वातावरण आहे, काल रात्री सीमेवर गोळीबार झाला नाही....
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद (India Pak Ceasefire) करण्यात आलेली देशभरातील 32 विमातळं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-पाकमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर...
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की डीजीएमओ सोबत...