आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी मी नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यासोबतच काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या मुलगी पौर्णिमा केदार यांच्या एका इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे. भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्त्वाचा...
भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय पूर्णपणे नाकारला आहे. 1960 च्या सिंधू जल करारांतर्गत (Indus Waters Treaty) हे न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले होते. बेकायदेशीर आणि कराराचे परंतु भारताने...