एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...
विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावनाव्यक्त केलीय. एक संतप्त...
पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये (Weather Update) जोरदार हजेरी लावली आहे. आजही राज्यात हवामान विभागाने वादळी पावसाची शक्यता (Rain Alert) कायम असल्याचं सांगितली आहे....
अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. (Weather update) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला...
मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात वातावरणात बदल (Weather Update) झालाय. ढगाळ हवामान अन् वादळी पावसामुळे तापमानात घट झाल्याचं जाणवतंय. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन्...
देशभरातच उष्णतेची लाट निर्माण झाली असून दिल्ली-एनसीआरच्या हवामानात अचानक बदल झालेत. (Weather Update) या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक...
मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात तापमानात मोठी वाढ (Weather Update) नोंदवली गेली आहे. मुंबईत तापमान 36 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले, ज्यामुळे उकाड्याची लाट निर्माण झाली आहे....
राज्यात ऊन तापत असताना बेमोसमी पावसाचे संकट आहे. (Weather Update) राज्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. हवामान...
गेल्या एकदोन दिवसांता हवामानात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळ्या आहेत. त्यामुळे अवकाळीची भीती व्यक्त होत आहे. (Weather ) पश्चिम...
राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. मार्च महिन्यातील (Weather Update) रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली होत आहे. दुपारच्या वेळेत सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे...
महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल होत असून काही ठिकाणी (Weather Update) तीव्र उष्णता तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने...
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत आहे. काही ठिकाणी पारा ४२ अंशांपर्यंत पोहोचला असून उष्णतेचा प्रभाव वाढत आहे. मात्र, याचदरम्यान हवामान विभागाने राज्यात...
भारतीय हवामान विभागाने (Weather Update) देशभरातील 18 राज्यांमध्ये वादळ, वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. इराक आणि बांगलादेशातून येणाऱ्या चक्रीवादळांचा प्रभाव भारतातील अनेक...
राज्यात फेब्रुवारी महिन्यात चांगलेच ऊन जाणवले. (Weather Update) यंदा फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसला. यामुळे यावर्षी उन्हाळा तीव्र असणार आहे, अशी चर्चा सुरु...