बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही आणि ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली आहे. यावेळी शशांक राव (Shashank Rao) यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले....
2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षावर मात करत दिल्लीमध्ये भाजपची सत्ता स्थापन केली. यानंतर अरविंद केजरीवाल यांचे सरकार गेले आणि रेखा गुप्ता (Attack On Rekha Gupta) यांचे भाजप सरकार दिल्लीत स्थापन झाले. त्यावेळेस...
गतवर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने यंदा दुष्काळाची (Water Shortage) दाहकता (Drought inflammation)लवकरच जाणवू लागली. यातच नगर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या तीनेश पार झाली आहे....