आज मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. (Mumbai Rain) सकाळपासून पावसाचा जोर मुंबईत कमी झाला असला रिमझिम पाऊस तरी सुरू आहे. गेल्या मुंबईचे जनजीवन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. मोठा परिणाम रस्ते,...
मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. (Mumbai Rain) या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. नदी लगतच्या भागात कोणीही थांबू नये अशा सूचना करण्यात आल्या आहे. त्यासोबतच मुंबईतील चौपाट्याही बंद करण्यात आल्या आहेत....
मराठवाड्यातील नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा Water Crisis सामना करावा लागतोय. मपाण्याचा स्त्रोतच मराठवाड्यात अनेक गावात उरला नसल्याची परिस्तिथी आहे. अनेक गावात विहिरी, बोअरवेलचे पाणी...