अमळनेर (Amalner) जिल्हा जळगाव (Jalgaon) येथे आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिना निमित्त अमळनेर भव्य दिव्य रैलीचे आयोजन करण्यात आले होते अमळनेर येथील जगप्रसिद्ध मंगलग्रह मंदिर परिसरात येथे सकाळी ११ वाजता आदिवासी मुलांनीआदिवासी नृत्य व...
एसीसीने 26 जुलै रोजी यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं असून, दोन स्टेडियममध्ये आठ संघांदरम्यान ही प्रतिष्ठित स्पर्धा रंगणार आहे. गतविजेता भारत आपला संघ कधी जाहीर करणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये वाढली आहे.
मात्र,...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीसोबतच वैयक्तिक जीवनामुळेही चर्चेत असतो. सध्या तो अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्यासोबत आनंदी...
12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून विराट कोहलीने (Virat Kohli) निवृत्ती घेतली होती. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. किंग कोहलीने 123 कसोटी...
18 वर्षानंतर आरसीबीचा ऐतिहासिक (Chinnaswamy Stadium Stampede) विजय झाला. पण विजयाच्या जल्लोषात बेंगळुरूमध्ये झालेल्या 11 कुटुंबे उघडी झालीत. चिन्नास्वामी स्टेडियम आणि विधानसभेभोवती (Bangalore) लाखोंच्या...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ला ६ धावांनी पराभव करत ट्रॉफी आपल्या नावावर...
अखेर पहिल्यांदाच आरसीबीने (RCB) 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे संघासाठीच हा क्षण केवळ नाही, तर आरसीबीच्या चाहत्यांसाठीही खूप भावनिक(IPL 2025) होता....
भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाठोपाठ धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी (Virat Kohli) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात...
भारतीय क्रिकेट संघाचा ‘हीट मॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ‘अँग्री यंग मॅन’ विराट कोहलीच्या (Virat Kohli) निवृत्तीनंतर BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे....
विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीचा अचानक अंत केला. या दिग्गज खेळाडूने सोमवारी सकाळी जाहीर केले की तो आता कसोटी क्रिकेट...
अँग्री यंग मॅन म्हणून ओळख असणारा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) अखेक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे....
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव शिगेला पोहोचला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला....