उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काल नाशिकमध्ये (Nashik) निर्धार मेळावा पार पडला. (Maharashtra Politics) यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी कोणता फॉर्म्युला असेल, ते...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांना गळती लागली. यातही सर्वाधिक नुकसान ठाकरे गटाचंच झालं आहे. ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल...
वरळी विधानसभा मतदरसंघातील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणी समस्येबाबत शिवसेनेकडून (Uddhav Thackeray) वार्ड स्तरावर आणि महापालिका आयुक्त...
खासदार नारायण राणे (Narayan Rane Birthday) यांचा नुकताच 74 वा वाढदिवस साजरा झाला. यावेळी नितेश राणे यांनी वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाषण केलं. यावेळी त्यांनी...
देवेंद्र फडणवीस सरकारमधील एक-एक मंत्री म्हणजे नमुनाच म्हणावा (Shivsena UBT) लागेल. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन फडणवीस वगैरे मंडळींनी दिले होते. सरकार विराजमान होताच शेतकऱ्यांना...
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत शिवसेनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे यांच्या या निर्णयामुळे तेव्हा राज्यात अस्तित्वात असणारी महाविकास...
वक्फ संशोधन विधेयक काल लोकसभेत मंजूर (Waqf Amendment Bill) करण्यात आले. आज राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली...
सत्ताधाऱ्यांकडून संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात (Waqf Amendment Bill) आल्यानंतर संसदेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं....
सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian Case) मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना, आता शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
“अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं? अधिवेशनाने देशाला, राज्याला चांगलं गाणं दिलं. हे समाधान मानावं लागेल. कबरीपासून कामरापर्यंत असं अधिवेशन आहे. हे जयंत पाटील म्हणाले ते...