राज्यात महायुतीचं सरकार स्थानापन्न होऊन सहा महिने उलटून गेले असले तरी सरकारमधील धुसफूस काही संपत नाही. सरकारमधील मंत्री आणि नेते वेळोवेळी असंतोषाला वाट करुन देत असतात. आताही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या (Girish Mahajan) वक्तव्याने महायुतीत...
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचं एक (Nitesh Rane) वक्तव्य सध्या चर्चेत आहे. धाराशिव येथे नुकताच भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. (Nilesh Rane) ‘सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा’,...
राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना मिशन टायगर राबवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागलीय. सोबतच राज ठाकरे यांच्या (Raj...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपल्या ज्ञानात भर पडते असे विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. राज ठाकरेंची...
मागील काही दिवसांपासून उद्योजकांचे मुंबईतील हेलपाटे वाढे आहेत. त्यांना वेळेत परवानगी द्या, अशी तंबी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) अधिकाऱ्यांना दिल्याचं...
गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी (Rajan Salvi ) हे लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा सुरु होत्या.त्यामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का...
एकनाथ शिंदेंना संपवून एक (Wadettiwar) नवीन उदय पुढे येईल, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही उदय सामंत...
महायुतीच्या खातेवाटपानंतर आणि काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मात्र जुनी खाती मिळवण्यात यश मिळालं आहे....
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे. विरोधकांवर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी यावर...
राज्यात आज महायुतीचा शपथविधी पार पडतोय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे. तर महायुतीच्या शपथविधी...
राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. या घडामोडीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मराठा...
मुंबई
पॅथॉलॉजी लॅब्सच्या (Pathology Labs) गोंधळाचा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. या प्रश्नाची व्याप्ती महाराष्ट्रभर आहे. राज्य सरकार पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच एक कायदा...
मुंबई
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या (Maharashtra State Kabaddi Association) निवडणूकीत मंत्री उदय सामंत आणि खासदार निलेश लंके यांच्या मतदानाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अवैध ठरवला....
मुंबई
घाटकोपर छेडानगर येथे १३ मे रोजी अवाढव्य जाहिरात होर्डिंग कोसळून (Ghatkopar hoarding case) १७ जणांचा दुर्देवी म़त्यू झाला होता. या प्रकरणाची निव़त्त न्यायाधीशांमार्फत...