कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी राजीनामा द्या, अशी मागणी अनेक राजकीय विरोधी नेते करू लागले....
भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा आपल्या देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. (Indian National Flag) हवेत अभिमानाने फडकणारा तिरंगा पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येते. २०२५ च्या स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी, म्हणजेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी, तिरंगा देशाच्या...