भारत आणि पाकिस्तानला ब्रिटिश राजवटीपासून एकत्र स्वातंत्र्य मिळाले. (India Vs Pakistan) पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करत असताना, भारत दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारताने...
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य (Independence Day) मिळाले. ब्रिटीशांनी भारतावर सुमारे २०० वर्षे राज्य केले आणि दीर्घ संघर्षानंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा हा दिवस ऐतिहासिक आणि खूप खास होता. पण स्वातंत्र्याच्या...