राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (Maharashtra Local Body Elections) पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुका महायुती एकत्रित लढणार असल्याचे नेते सांगत आहेत. मात्र, याआधी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने संवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यानिमित्त आज पक्षाचे...
आंध्र प्रदेशातील श्री वेंकटेश्व मंदीर प्रबंधन कमिटीने (Tirupati Temple) चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलं आहे. गैर हिंदू असणे आणि अन्य धार्मिक पद्धतींचा अवलंब करण्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) या निर्णयाची...
पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने २०२४ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत स्वतःच्या टीमच्या प्रशिक्षकांसोबत गैरवर्तन केले अशी क्रीडा वर्तुळात चर्चा आहे.
चर्चा...
मुंबई
भारतीय क्रिकेट (Team India) संघाने टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा 29 जून रोजी जिंकली. या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला...
टीम इंडियाच्या मुंबईतील चार खेळाडूंचा (Cricket ) आज विधानभवनात (Team India) सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार...
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा T20 विश्वचषक (T20 World Cup) ट्रॉफी जिंकली आहे. T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने...
भारतीय संघानं 17 वर्षांच्या प्रदीर्घ (Team India) प्रतिक्षेनंतर दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव कोरलं. आता रोहित ब्रिगेड एअर इंडियाच्या विशेष विमानानं ट्रॉफी घेऊन भारतात...
टीम इंडियाने अकरा वर्षांचा दुष्काळ संपवत (IND vs SA Final) विश्वचषकावर नाव कोरलं. भारताच्या या विजयात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचाही (Hardik Pandya) मोलाचा वाटा...
टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेला रोमांचक सामन्यात 7 धावांनी हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. रोहितच्या टीम इंडियाने T20 मधील 17 वर्षांपासूनचा वर्ल्ड...
विराज विलास चव्हाण
कालचा दिवस सर्व भारतीयांसाठी एक संस्मरणीय दिवस ठरला त्याचे कारण म्हणजे (IND vs SA Final) भारताने सतरा वर्षाने 'टी 20' वर्ल्डकप जिंकला...
मुंबई
T20 वर्ल्डकपमध्ये (ICC T20 World Cup) विजय साकारत टीम इंडियाने अकरा वर्षांचा (IND vs SA Final) दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात सांघिक खेळाचे प्रदर्शन करत...
नवी दिल्ली
टी 20 वर्ल्डकपमध्ये विजय साकारत टीम इंडियाने अकरा वर्षांचा (IND vs SA Final) दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात सांघिक खेळाचे प्रदर्शन करत थरारक पद्धतीने...
टी 20 वर्ल्डकपमध्ये विजय साकारत टीम इंडियाने अकरा वर्षांचा (IND vs SA Final) दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात सांघिक खेळाचे प्रदर्शन करत थरारक पद्धतीने दक्षिण...