जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) परिस्थिती सततच्या मुसळधार पावसामुळे आणखी बिकट झाली आहे. कटरा येथील वैष्णोदेवी (Vaishno Devi) यात्रा मार्गावरबुधवारी (२७ ऑगस्ट) दरड कोसळली असून ३१ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर २३ जण जखमी झाले आहेत. या...
मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालायाने जरांगेंसह करोडो मराठा समाजाला दणका दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे (Manoj Jarange Patil) अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय निदर्शने करू शकत नाहीत असे स्पष्ट निर्देश देत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन...