भारत-पाकिस्तान संबंधात सध्या प्रचंड तणाव आहे. सीजफायरनंतरही भारताची आक्रमक भूमिका कायम आहे. याला कारण आहे, पाकिस्तानची दहशतवादाला खतपणी घालण्याची प्रवृत्ती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील निर्वासित नेते आणि...
येत्या चार महिन्यांत महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून यासाठी आता आपल्या ताकदीची चाचपणी सुरु झाली आहे. त्याअनुषंगानं भाजपचा (BJP) अजेंडा समोर आला आहे. (Elections) मुंबई, ठाणे आणि पुणे या महत्वाच्या शहरांच्या आणि उत्पन्नाच्या...
मालवण
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात...