मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ (Maharashtra Rain) घातला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भासह अन्य जिल्ह्यांत तुफान पाऊस (Heavy Rain) होत आहे. हवामान विभागाने पावसाचा जोर आता आणखी तीन दिवस कायम राहणार...
एकामागून एक नैसर्गिक आपत्ती उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आता जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम करत आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे(Cloudburst) मोठा विध्वंस झाला आहे. गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे झालेल्या ढगफुटीत जवळपास ५० जणांचा मृत्यू...