सात-आठ महिने विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होऊन झाले आहेत. या निवडणूक निकालांवर त्यानंतर चर्चा सुरु असते. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...