भारतवासियांसाठी अभिमानाची बातमी आहे. जागतिक आर्थिक व्यवस्थेत (Indian Economy) भारताने आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे. जपानला मागे (Japan) टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी...
राज्यातील कृषी आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारने बळकट देण्याच्या उद्देशाने अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी पाच हजार कोटी रुपये शेतीत भांडवली गुंतवणूक करण्यासाठी याप्रमाणे पाच वर्षांत 25...