मधुमेह हा आजार आता केवळ वयोमानानुसार न राहता जीवनशैलीशी निगडीत झाला आहे. रक्तातील साखरेची असंतुलित पातळी दीर्घकाळ राहिल्यास शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या दैनंदिन सवयींत योग्य बदल करून आरोग्य टिकवणे...
राज्यात हुंडाबंदीच्या विरोधात कायदा असूनही आजच्या काळातही अनेक महिलांचे बळी जात आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणेची आत्महत्या हे त्याचंच एक ताजं उदाहरण. पदरात 9 महिन्यांचं बाळ असलेल्या वैष्णवीने सासरच्या (Viashnavi Hagvane case) लोकांच्या छळाला, मारहाणीला, पैशांच्या...