२०२४-२५ मध्ये भारतात अन्नधान्याचे उत्पादन (Grain Production) ३५४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जो २०२३-२३ च्या तुलनेत ६.६ टक्के वाढ आहे. २०२३-२४ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन ३३२ दशलक्ष टन होते. त्यात गहू, तांदूळ, सोयाबीन, डाळी आणि...
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभर मुसळधार पावसाने थैमान घातले होते. (Weather Update) अशामध्ये गुरुवारपासून पावसाने काही जिल्ह्यांमध्ये ब्रेक घेतला असला तरीही आगामी काळात मुसळधार तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे....