संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप केला की मुंबई महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोग केवळ EVM वापरणार असून VVPAT मशीन लावणार नाही, त्यामुळे मतदाराला आपलं मत कुणाला दिलं हे कळणार नाही. त्यांनी सुचवलं की, जर मतमोजणीत उशीर...
उत्तराखंडमधील (Utterkhand) उत्तरकाशीच्या (Utterkashi) धराली भागात काल दुपारी मोठी ढगफुटी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. गावात आणि परिसरात मोठे नुकसान झाले असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू, अनेक जखमी आणि काही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
या घटनेदरम्यान महाराष्ट्रातील नांदेड...