मिरा भाईंदर शहर पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाच्या वावटळीत अडकलेलं दिसत आहे. एका अमराठी व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून कानशिलात लगावल्याच्या घटनेनंतर वातावरण चांगलंच पेटले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अमराठी व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शहर बंदची हाक दिली...
मुंबई – शहरातील जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधील वाढती गर्दी ही दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललेली समस्या आहे. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील ८०० पेक्षा अधिक...