महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाबद्दल चुकीची आकडेवारी दिल्यावरुन मतचोरीचा आरोप करणाऱ्या सीएसडीएसवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी...
जैन लोक कोण आहेत, कबुतरावर जे बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित करत काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. राज ठाकरेंनी माणसं मेली तर चालतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे....