उन्हाळा सुरू होताच बाजारपेठेत एक गोडसर, रसाळ आणि सर्वांच्याच आवडीचे फळ दिसू लागते – ते म्हणजे लिची. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या या फळामध्ये सुमारे ८२% पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचाव...
चित्रपटसृष्टीत संयम राखणारे आणि कुटुंबासाठी भक्कमपणे उभे राहणारे अभिनेते म्हणून ओळख असलेल्या सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी अलीकडेच आपल्या मुलगा अहान शेट्टी याच्याविरोधात सुरू असलेल्या ट्रोलिंग आणि अफवांवर खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.
‘बॉर्डर 2’ (Boarder 2) या...
बुलढाणा
देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या (Farmers Suicide) महाराष्ट्रात होत आहेत पण महाभ्रष्ट महायुती (MahaYuti) सरकार शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, शेतमालाला एमएसपी नाही. डॉ....
नांदेड
महायुती सरकार (Mahayuti) जनतेच्या विकासाची कामे करत नाही तर ५० टक्के कमिशनखोरी करुन मलई खात आहे. महायुती सरकार हे लोकशाही मार्गाने, जनतेने निवडून दिलेले...
मुंबई
राज्यातील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) अवघ्या तीन महिन्यांवर आल्या असून काँग्रेसने (Congress) तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (K....
मुंबई
काँग्रेस पक्ष (Congress) हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीत...
मुंबई
लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Elections) काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि...
मुंबई
देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे, कामगार शक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगार हिताचे...
मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे (BJP) प्रचारक बनून 400 पारच्या घोषणा देत देशभर फिरत होते. पण मुळात 200 पार होणे सुद्धा त्यांना जड...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत (Loksabha) इंडिया आघाडीकडे (India Aghadi) जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची...