भारत आज ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. ७८ वर्षांपूर्वी, जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि त्याचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग होणार होते, तेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील सीमा रेखाटण्याचे काम एका अशा व्यक्तीला देण्यात...
महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला (Sarvajanik Ganeshotsav) ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित (Ganeshotsav festival) केले आहे. ही घोषणा 14 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून...
काल दिवसभरापासून अयोध्येतील श्रीराम मंदीर (Ram Mandir) पुन्हा चर्चेत आलं आहे. लोकसभा निवडणुकीत येथे भारतीय (Lok Sabha Election) जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता...