महायुती सरकारला राज्यात सत्ता स्थापन करून पाच महिने उलटले असले तरी, अद्यापही राज्यमंत्री अधिकाराविना कार्यरत आहेत, ही बाब शासन व्यवस्थेतील गोंधळ दर्शवते. 5 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधीनंतर देखील आजपर्यंत राज्यमंत्र्यांना खात्यांचे स्पष्ट अधिकार न मिळाल्याने त्यांच्या...
भारताची अर्थव्यवस्था, जी सध्या ४ ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर उभी आहे, ती आजही मोठ्या प्रमाणात शेतीवर आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसावर अवलंबून आहे. देशातील सुमारे ७० टक्के भूभाग मान्सूनच्या पावसावर जगतो. मात्र दुर्दैवाने आजही अनेक भागांमध्ये सिंचनाची...
मुंबई
शरद पवार गटाचे तथाकथित अतिउत्साही स्टंटबाज नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा...
मुंबई
निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर कोपऱ्यात रडत बसण्याची पाळी विरोधकांवर येणार आहे. रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी त्यांची अवस्था होणार आहे. याची विरोधकांना...
मुंबई
काँग्रेसच्या संगतीत राहून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटात मुंबईतील (Mumbai Bomb Blast) शेकडो निष्पापांचे...
मुंबई
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्येष्ठ सहकारी आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा जीव धोक्यात असताना...