अखेर पहिल्यांदाच आरसीबीने (RCB) 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे संघासाठीच हा क्षण केवळ नाही, तर आरसीबीच्या चाहत्यांसाठीही खूप भावनिक(IPL 2025) होता. विराट कोहलीचे (Virat Kohli) डोळे ट्रॉफी जिंकल्यानंतर पाणावले होते. त्याला 17 वर्षांपासून...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) अखेर 17 वर्षांची प्रतिक्षा संपवत आयपीएलच्या 18 व्या मोसामतील चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत आरसीबीने अंतिम सामन्यात विजय मिळवला. दरम्यान, गेली १८ वर्षांपासून खेळणारा विराट आज...
मुंबई
आज लोकसभेच्या (Loksabha Election) तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 11 मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंद होत आहे. त्यामुळे आम्ही पाच...
पुणे
चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला...