बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार विविध धर्म, जाती आणि देशांतून आलेले असले तरी, काही कलाकार स्वतःच्या धार्मिक मर्यादांपलीकडे जाऊन अध्यात्माचा स्वीकार करतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे नर्गिस फाखरी.
नर्गिस मूळची मुस्लिम कुटुंबातून येते. तिचे वडील मोहम्मद फाखरी हे पाकिस्तानमधले...
मीरा-भाईंदर शहर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. मराठी-हिंदी भाषिक वादाचा भडका उडाल्यानंतर, या भागात मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे पोलिस प्रशासनाने या...
दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Maharaj ) मी त्यांना...
पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) अमेरिका दौऱ्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. अमेरिका दौऱ्यापूर्वी पीएम मोदींच्या विमानाला दहशतवादी हल्ल्याची धमकी (Terror Attack) मिळाली आहे. मुंबई...
छत्रपती शिवाजी महाराजांनीही नौदलाला शक्ती दिली होती. त्यांच्याच पावन धरतीवर नौदलाला अधिक सशक्त बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहोत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
गेल्या महिन्यात भाजपने हरियाणात विधानसभा निवडणूक (Haryana Assembly Election) जिंकून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. विशेष म्हणजे सगळे एक्झिट पोल भाजपचा पराभव होणार असं भाकित...
मुंबई
राज्यामध्ये सध्या राजकोट (Rajkot) प्रकरणावरुन वातावरण गरम आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा बसवण्यात आला होता. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंडच्या (Poland) दौऱ्यावर आहेत. येथील भारतीय नागरिकांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. मोदींनी त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. यावेळी इतिहासातील...
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) कन्याकुमारीला (Kanyakumari) रवाना झाले आहेत. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान १...
भारतीय सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट म्हणून 'बाहुबली'ला ओळखलं जातं. या चित्रपटात कट्टप्पा या व्यक्तीरेखेने आपली छाप सोडली. अभिनेता सत्यराज (Sathyaraj) यांनी साकारलेली कटप्पा...
नाशिक
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे (PM Modi) राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) हवालदिल झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष १५०, जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. आपला पराभव होत असल्याची...
नवी दिल्ली : निवडणूक प्रचार करणे हा मूलभूत अधिकार नाही. त्यामुळे प्रचारासाठी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविन्द केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करू नये, असे...
मुंबई
लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) जसजसा पुढील टप्पा येत आहेत तसेच निवडणुकीची रंगत महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे. राज्यात सध्या तीन टप्प्यात मतदान पार पडले...