राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे. त्यातून असं सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र यामुळे नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा येणार आहे. कारण हा कायदा आल्यानंतर शेतकऱ्यांना, पिडीतांना आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे विरोधकांकडून या...
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावरुनच बहुचर्चित असलेला राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा शनिवारी...
पॅरिस पॅरालिम्पिकच्या (Paris Paralympics) दुसऱ्या दिवशी भारताने दोन पदके जिंकली आहेत. महिला नेमबाजांनी भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. टोकियो पॅरालिम्पिक पदक विजेती अवनी...