देशात होणारी डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) आता एक नवीन प्रणाली सुरु केली आहे. या नवीन प्रणाली अंतर्गत यूपीआय व्यवहार काही मोबईल नंबरवर (UPI Transactions) करता येणार नाही. केंद्र सरकारने काही नंबर ब्लॉक केले...
मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याची परिस्थिती दिसून येत आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस (Rain Update) बरसत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र आहे....