२०२४-२५ मध्ये भारतात अन्नधान्याचे उत्पादन (Grain Production) ३५४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जो २०२३-२३ च्या तुलनेत ६.६ टक्के वाढ आहे. २०२३-२४ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन ३३२ दशलक्ष टन होते. त्यात गहू, तांदूळ, सोयाबीन, डाळी आणि...
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभर मुसळधार पावसाने थैमान घातले होते. (Weather Update) अशामध्ये गुरुवारपासून पावसाने काही जिल्ह्यांमध्ये ब्रेक घेतला असला तरीही आगामी काळात मुसळधार तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे....
डोक्यावर गांधी टोपी, पांढरा सदरा-पायजमा आणि पायात साधीशी चप्पल. दिंडोरीपासून जपानपर्यंत नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) याच पेहरावात दिसतात. पण त्यांचं दिसणं जेवढं साधं आहे...
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. नुकतेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) नाशिक दौऱ्यावर आले होते. विधानसभा...
नाशिक
नाशिकच्या (Nashik) राजकारणात मोठी खळबळ (MVA) उडवणारी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. या...