मुंबई
राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण...
मुंबई
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Union Budget) फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही....
मुंबई
राज्यात मराठा (Maratha Reservation) ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) वाद महायुती (MahaYuti) सरकारनेच पेटवला आहे. मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप (BJP) आणि फडणवीसांचेच (Devendra Fadnavis)...
रत्नागिरी
कोकण हा काँग्रेस (Congress) विचाराचा आहे, आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या आहेत. जनतेच्या मनात काँग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे. गुंडगिरी किंवा धनशक्तीला...
मुंबई
राज्यातील विधानसभा निवडणुका (Assembly Election) अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) राज्यात काँग्रेस (Congress) पक्षाला आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi)...
मुंबई
राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले...
सोलापूर
आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र...
मुंबई
महाभ्रष्ठ महायुती (MahaYuti) सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगने (CAG) गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर...
मुंबई
शेतकऱ्यांना (Farmer) डीबीटीच्या (DBT) माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक आणि नॅनो युरिया देण्याचा निर्णय सरकारने घेतला....
मुंबई
राज्यातील महायुती (MahaYuti) सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. 55 हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गाच्या...
रमेश औताडे, मुंबई
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांचे 5 हजार कोटी कर्ज माफ करणारे सरकार सर्वसामान्य जनतेला फक्त आश्वासनांचे...