एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...
विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावनाव्यक्त केलीय. एक संतप्त...
मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून सुटका करून निसर्गाच्या सान्निध्यात एक ताजेतवाने सुट्टी घालवण्यासाठी लोणावळा हे मुंबईकरांचे आवडते हिल स्टेशन आहे. मुंबईपासून फक्त 210 किमी अंतरावर असलेले...
आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने (unseasonal rain) जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यांसह आलेल्या या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली असून नागरिकांची...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर (Mumbai ) मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल...
डोंबिवली ( शंकर जाधव )
नवी मुंबई महानगर पालिकेत दहा महिन्यांपर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा परिक्षेत्रातील त्या १४ गावांचा सर्वांगीण विकास होणे...
मुंबई / रमेश औताडे
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय विश्वासू म्हणुन परिचित असलेला बीड जिल्ह्यातील खंडणीखोर...
मुकेश अंबानीच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत असताना आता एका मोठ्या व्यवहारात, 5,286 एकर पेक्षा जास्त पसरलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक जमीन, मुकेश अंबानी यांच्या...
१८ डिसेंबरच्या सायंकाळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया जवळून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला...
एका बाजुला देशात ‘लव्ह जिहाद’वर वाद सुरु असताना दुसऱ्या बाजुला बॉम्बे हाईकोर्टाच्या मुंबई खंडपीठाने (Bombay High Court) मात्र ह्या विषयावर एक वेगळा निर्णय दिला...
Vidhansabha Election 2024 : आज महाराष्ट्रात लोकशाहीचा जल्लोष साजरा केला जात आहे. २८८ मतदारसंघात ४१३६ उमेदवारांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७...
गेल्या काही काळापासून मुंबईसाठी (Mumbai) प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरला आहे. राज्य तसेच केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न करून प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक पाऊले...