महाराष्ट्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) शेवटच्या टप्प्याचं आज (5 जून) लोकार्पण पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या 76 किमी मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि...
वैष्णवी हगवणे आणि लाडकी बहीण योजनेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठं भाष्य (Ladki Bahin Yojana) केलं आहे. याप्रकरणी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलंय की, श्रीमंत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हुंड्याचे परिवर्तन व्यवसायात केले...