गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झालं. रस्ते पाण्याखाली गेले, प्रवास अडचणीचा झाला आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पण कल्पना करा, जगात अशीही ठिकाणं आहेत जिथे फक्त दोन दिवस नव्हे तर संपूर्ण...
माझ्यावर वैयक्तिक हल्ला झाला असता तर मी विचार केला असता. मात्र माझ्यावर केलेला हल्ला हा शिवराय फुले शाहू आंबेडकर (Ambedkar) यांच्या विचारांवर हल्ला आहे. त्यामुळे आपण त्याला काय प्रतिक्रिया देतो हा विचार मी करतोय. छत्रपती शिवाजी...
ओतूर,प्रतिनिधी:दि.७ जूलै ( रमेश तांबे )
दि.३० जून रोजी भूशी डॅम, लोणावळा येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपाययोजना करणेबाबत...